Category: शासन निर्णय

टोमॅटो पिकावरील विषाणूचे नियंत्रणासाठी महत्त्वाचे निर्णय

पुणे : राज्यात टोमॅटो पिकावर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होत आहे. विषाणू प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी, रोगाचे नियंत्रण उपाययोजनेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश कृषी आयुक्त…

माफक दरात होणार शेती उत्पादनांचे ‘सेंद्रिय प्रमाणिकरण’

महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची राज्य सरकारकडून स्थापना पुणे : सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे अधिकचे पाहता शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याचा कल वाढला आहे. मात्र सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्यासाठी…

खुशखबर ; शेतकऱ्यांनी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या सवलतीत वाढ पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मिळणाऱ्या सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पीक…

पीक स्पर्धेत सहभागी व्हा, मिळवा पन्नास हजारांचे बक्षीस

पुणे : राज्यात पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे. विजेत्या शेतकऱ्यांना परितोषिके देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे…

नापीक, पडीक जमिनीतून पीकवा वीज

सौर कृषी वाहिनी योजनेतून वार्षिक प्रतिएकर तीस हजार रुपये कमविण्याची संधी पुणे : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी २ ते १० मेगावॉट क्षमतेचे…

महावितरण राज्यात राबविणार ‘कृषी ऊर्जा पर्व’

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या प्रसारासाठी आयोजन मुंबई : राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती…

..तर वीज पुरवठा खंडित करता येणार नाही

महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना आदेश पुणे : कृषीपंप वीज जोडणी धोरण- २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांची सुधारीत थकबाकी रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या वीज बिलानुसार गोठविण्यात आली आहे. ज्या कृषी ग्राहकांने चालु…

अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करा

मुंबई : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा…

फी वसुलीचा तगदा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

मुंबई : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य…

नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या घरकुलांची निर्मिती होणार

मुंबई : राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे, तसेच भुकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करु शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी…