Category: मुंबई

“फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

मुंबई : “अवयवदान आणि देहदान” या संकल्पनेच्या प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या “फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” या संस्थेच्या अध्यक्षपदी वसई (जि. पालघर) येथील उद्योजक पुरुषोत्तम पवार, तर सचीवपदी पुणे येथील…

खुशखबर ; शेतकऱ्यांनी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या सवलतीत वाढ पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मिळणाऱ्या सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पीक…

मॉन्सूनचा वेग पुन्हा वाढणार ?

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र देणार चालना पुणे : महाराष्ट्रात दाखल होताच सुसाट धावणाऱ्या मॉन्सून एक्सप्रेसचा वेग काहीसा मंदावला. पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वेळेआधीच दाखल होणाऱ्या मॉन्सूनने गेले दोन…

महावृत्त’चे राज्यभरातून अभिनंदन आणि कौतुक

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचविण्याच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील लहान व मध्यम वृत्तपत्रे टिकून रहावीत, त्यांना बातम्या व महत्त्वाच्या घडामोडी वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या…

यंदाच्या उन्हाळ्यात कोकण अधिक तापणार

उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा कोकण विभाग अधिक तापणार असल्याने मुंबईसह, कोकणात चांगलाच “घामटा” निघणार आहे. कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या…

फी वसुलीचा तगदा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

मुंबई : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य…

गावोगावच्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास…

तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा

जनतेच्या समस्या सोडविणे, विकासकामे गतिमान करण्यासाठी निर्णय मुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे…

बोगस कांदा बियाणे प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस कांदा बियाणे विक्रीची कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी दखल घेतली आहे. बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे…

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास…