अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करा
मुंबई : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा…