Category: पश्चिम महाराष्ट्र

ऑक्सिजनसाठी विभागीय पुरवठा व संनियंत्रण समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अध्यक्ष पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांसाठी मागणी व आवश्यकतेनुसार…

जिल्हा परिषदेचा ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रम

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरोघरी जावून देणार शिक्षण पुणे : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची…

पुणे जिल्हा परिषद शाळांना देणार ‘स्मार्ट टिव्ही’

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून ऑनलाईन शाळा सुरू करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्यासाठी पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे…

जिल्हा परिषदेच्या जागांवर व्यापारी संकुल बांधण्यास परवानगी

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून असल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. या जागा विकसीत केल्या तर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याने दौंड व…

गणेशोत्सवामुळे फुलबाजार बहरला

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध…

व्हिडीओ पहा : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

सातारा : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोयना धरणाच्या सहा दरवाज्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत
अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा योजनेत समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार…

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही मुंबई : ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार…