Category: महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्र, कोकणात डिसेंबरपर्यंत पाऊस

साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणात मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ)…

मॉन्सूनने मुक्काम हलविला

राजस्थान, पंजाबमधून परतीचा प्रवास सुरू पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम हलविला आहे. सोमवारी (ता. २८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी…

७.५ अश्वशक्ती सौर पंपांसाठी असा करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन पुणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७ हजार ५०० नवीन सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री…

सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, महेश आजबे, डॉ. अनिल दुरगुडे सिंचनासाठी वापरण्यात येण्याऱ्या पाण्याचे परीक्षण ही आज एक काळाची गरज बनली आहे. पाणी हे फक्त पिकाच्या वाढीशी संबंधित नसून, त्याचे दृश्य, अदृश्य परिणाम…

मॉन्सून निघणार परतीच्या प्रवासावर

राजस्थानमधून सोमवारपर्यंत माघारी फिरण्याची शक्यता पुणे : देशासाठी वरदान असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) माघारीस पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. २८) मॉन्सून वारे पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरूवात…

कृषीविधेयक शेतकऱ्याला तारणार की मारणार?

डॉ. आशिष लोहे, वरुड, अमरावती आत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला आणि त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील. अशी आशा वाटत असतानाच, “विदेशी व्यापार कायद्याचा”…

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत लवकरच निर्णय

निवडणुक आयोगाने मागविला जिल्हा प्रशासनाकडून अहवाल पुणे : मुदत संपलेल्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गाची स्थिती काय आहे. त्या ठिकाणी मतदान घेणे शक्‍य आहे की नाही याचा अहवाल तात्काळ सादर करावा,…

जिल्ह्यात १४ सौर नळ पाणी पुरवठा योजना बंद

महाऊर्जाकडे पाठपुरावा करूनही तोडगा नाही जिल्हा परिषद अध्यक्षांनी मागवला योजनांचा अहवाल पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी मोठ्या थाटात महाऊर्जाकडून सुरू करण्यात आलेल्या सौर नळ पाणी पुवठा…

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : भुजबळ

मुंबई : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला आहे. त्याची निर्यात…

ऑक्सिजनसाठी विभागीय पुरवठा व संनियंत्रण समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अध्यक्ष पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांसाठी मागणी व आवश्यकतेनुसार…