Category: ब्रेकिंग

राज्यावर वादळी पावसाचे ढग

जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, राज्यात वादळी पावसाच्या ढगांची छाया पसरली आहे. शनिवारी (ता.१०) दुपारनंतर विविध ठिकाणी पावसाने हजेरी…

फळबागेसाठी जमिनीची योग्य निवड आणि व्यवस्थापन

महाराष्ट्र राज्यात १३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापासून सुमारे ११.५ दशलक्ष टन उत्पादन होते. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रापैकी आंबा २५.१३ टक्के, संत्री १४.९७ टक्के, काजू १२.४० टक्के…

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन

राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी या कीडी संदर्भात कपाशी पिकात वेळोवेळी सर्वेक्षण करून जागरूक राहणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनी…

क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि व्यवस्थापन

सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात…

राज्यात वादळी पावसाची शक्यता

कमी दाब क्षेत्र पोषक ठरण्याची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. त्यामुळे पोषक हवामान होत…

कांदा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रांगडा कांदा पिकाच्या लागवडीचा हंगाम सुरु आहे. या वर्षीच्या खरिप व रागंडा हंगामात रोपांची जास्त पावसामुळे हानी झाली. परंतु ज्या शेतकरी बंधूंनी बियाणांची पेरणी नर्सरीत गादी वाफ्यावर ओळीत केली त्यांच्या…

मॉन्सूनचा हंगाम ठरला समाधानकारक

राज्यात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत ११६५ मिलीमीटरची नोंद पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात ११६५ मिलीमीटर (१६ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.…

देशाच्या या भागातून मॉन्सूनचा निराेप

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २८) सुरू केलेला परतीचा प्रवास सुरूच आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत परतीच्या प्रवासाला सुरूवात करणाऱ्या मॉन्सूनने शनिवारी (ता.३)…

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून वाढवा जमिनीची सुपिकता

डॉ. अनिल दुरगुडे, गणेश साकोरे एकात्मिक अन्नद्रव्यें व्यवस्थापन म्हणजे ज्या प्रकारच्या स्रोतापासून अन्नद्रव्यें उपलब्ध होतात. (उदा. रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीची पिके, पीक पद्धती व व्दिदल…

असे कराल चुनखडीयुक्त जमिनींचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, डॉ अनिल दुरगुडे भारतामध्ये जवळपास २२८.८ दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ६९.४ टक्के आहे. राज्यामध्ये चुनखडीयुक्त जमिनींची समस्या अनेक शेतकऱ्यांना जाणवते. अशा जमिनीच्या…