पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या वनेतर उपक्रमांना परवानगी नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भुमिका मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही,…