Category: ब्रेकिंग

सिरमच्या कोरोना लसीची भारती हॉस्पिटलमध्ये चाचणी

डॉ. विश्वजित कदम यांची माहिती मुंबई : कोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीची चाचणी भारती हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ.…

अतिरिक्त दूधापासून भुकटीची योजना ऑक्टोबरपर्यंत राबविणार

स्तनदा माता, बालकांच्या आहारात भुकटीचा समावेश मुंबई : टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेली अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

व्हिडीओ पहा…बैलगाडा शर्यतीसाठी गणरायाला साकडे

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…, घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….” ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर (जि. पुणे) येथील शेतकरी तेजस शिंदे यांनी गणरायाला साकडे घातले आहे.

व्हिडीओ पहा… घरचा गणपती आरास

गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपत पुण्यातील नंदकुमार जाधव यांनी घरगुती गणपतीसाठी भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार हा देखावा साकारला आहे.

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या वनेतर उपक्रमांना परवानगी नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भुमिका मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही,…

शेतकऱ्यांच्या पिकांला हमखास भाव मिळावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रीतीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातुन काम करावे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल, यासाठी ज्या पिकांना…

धरण आणि पूर : (गैर)समज आणि तथ्य

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरामुळे सध्या धरणांतून सोडलेल्या पाण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी अथवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्यापूर्वी धरणातील विसर्ग सोडण्याबाबत तांत्रिक माहिती समजावून घेणे आवश्यक आहे. पश्चिम…

व्हिडीओ पहा : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

सातारा : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोयना धरणाच्या सहा दरवाज्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची !

शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला… अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून…