Category: कृषी

मुळांतील स्रावके पिकासाठी संजीवनी

शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे मृदेचे गुणधर्म व त्यावर परिणाम करणारे घटक या संबधीच्या सखोल ज्ञानाचा उलगडा विशेषतः गेल्या दशकात झाला. आजही मुळांच्या सान्निध्यात असलेल्या मृदेविषयीचे रहस्य फारसे उलगडलेले नाही.…

मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात होतेय कमी दाब क्षेत्राची निर्मिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः…

मिरची पिकावरील फुलकिडीचे असे करा व्यवस्थापन

राजेश डवरे मिरची या पिकावर सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणून फुलकिडीचा उल्लेख केला जातो. मिरचीवरील फुलकिडे फिक्कट पिवळ्या किंवा करड्या रंगाचे असून ते पाने खरडतात व त्यातून स्त्रवणारा रस…

पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हवीये… मग हे वाचा

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून वादळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे काढणीस आलेली व काढून ठेवलेली खरीपाची पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी…

रब्बी पीकांसाठी प्रतिबंधात्मक पीकसंरक्षण तंत्रज्ञान

राजेश डवरे हरभरा हरभरा पीकात पेरणीपुर्वी मर रोगाच्या प्रतिबंधाकरीता नविनतम शिफारसित मर रोग प्रतिबंधक वाणाचा (उदा. पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रम) पेरणीसाठी वापर करावा. पेरणीपुर्वी हरभरा पीकात मर व मुळकुजव्या रोगाच्या…

परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या…

बीजप्रक्रिया करूनच करा रब्बी हंगामात पेरणी

राजेश डवरे बीज प्रक्रिया हा कीड व रोग प्रतिबंध तसेच अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी रामबाण उपाय आहे. म्हणून बीज प्रक्रियेला कमी लेखून टाळू नका, तसेच पूर्वनियोजन करून अगामी रब्बी पीकांत खाली निर्देशित…

राज्यावर वादळी पावसाचे ढग

जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, राज्यात वादळी पावसाच्या ढगांची छाया पसरली आहे. शनिवारी (ता.१०) दुपारनंतर विविध ठिकाणी पावसाने हजेरी…

फळबागेसाठी जमिनीची योग्य निवड आणि व्यवस्थापन

महाराष्ट्र राज्यात १३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापासून सुमारे ११.५ दशलक्ष टन उत्पादन होते. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रापैकी आंबा २५.१३ टक्के, संत्री १४.९७ टक्के, काजू १२.४० टक्के…

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन

राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी या कीडी संदर्भात कपाशी पिकात वेळोवेळी सर्वेक्षण करून जागरूक राहणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनी…