Category: ग्रामविकास

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास…

ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण

पुणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत होणारा पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधीचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्याला ८५ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला…

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून…

पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या…

तात्काळ उपचारासाठी प्रत्येक रूग्णालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय पुणे : ग्रामीण भागातील कोरोना संशयित किंवा बाधित व्यक्तीला तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी. प्रशासन आणि नातेवाईक यांच्या समन्वय असावा. अत्यवस्थ रुग्णाला शहरातील…

परिचारिका, आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह अन्य ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले. प्रत्येक रूग्णाला तात्काळ उपचार…

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २२ दिवसांवर

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर गेला आहे. जवळपास सहा दिवसांनी हे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.…

स्वदेशी झाडांच्या लागवड, संवर्धनाला चालना देणार

‘सह्याद्री वनराई’च्या मदतीने ‘घनवन’साठी विशेष प्रकल्प मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात ७५ विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर…

मोठ्या गावांच्या विकासासाठी “ग्रामोत्थान” योजना

अजित पवार ; “नगरोत्थान” योजनेच्या धर्तीवर राबविणार योजना २५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची रचना निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार…

पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार

प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांची माहिती मुंबई : राज्यात कार्यरत असणार्‍या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत असून सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पतसंस्था…