Category: महाराष्ट्र

शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच

शरद पवारांवरील टिकेबाबत अंकुश काकडे यांचे सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर पुणे : शरद पवार यांनी अनेक क्रीडा संघटनांची राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अध्यक्ष पदे भूषविली आहेत. ही पदे स्विकाराना…

राज्यात गारठा वाढला

निफाडमध्ये ६ अंश, तर परभणीत ८.७ अंशांची नोंद पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.८)राज्यातील निचांकी ६…

तर पेट्रालचे दर ५५ रुपयांपेक्षा कमी असते

पुणे : मोदी सरकारच्या काळात पेट्रोल वरील कर ३५० टक्क्यांनी तर डिझेलवरील कर ९०० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या पेट्रोलचे बेसिक दर २९.३४ पैसे आहे. मात्र त्यावर असलेल्या करांमुळे पुण्यात हे…

निफाड ७.२ अंशावर

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.२ अंश सेल्सिअस…

संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्तीची संधी

तालुकास्तरावर दर आठवड्याला शिबाराचे आयोजन करण्याचे आदेश पुणे : राज्यात संगणकीकृत सातबाऱ्यांचे काम अंतिम टप्पात पोचले आहे. मात्र अजूनही काही सातबाराच्या नोंदीमध्ये चुका आणि तृटी असल्याच्या तक्रारी नगरिकांकडून केल्या जात…

पेट्रोल इंधन, दरवाढीबाबत भोर शिवसेनेच्या वतीने निवेदन

भोर : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात भोर तालुका शिवसेनेच्या वतीने भोर तहसीलदार अजित पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा…

बोगस कांदा बियाणे प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस कांदा बियाणे विक्रीची कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी दखल घेतली आहे. बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे…

पाणी आलं हो अंगणी, चेहरे खुलले आनंदानी

अतिदुर्गम चांदर गावात पुण्यातील युवकांचा उपक्रम पुणे : वेल्हे तालूक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून अबाल वृद्धांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच…

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू

मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…

शेतकऱ्यांवर वाढणार हमालीचा ‘अधिभार’

हमालीच्या दरात २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव पुणे : कोरोना टाळेबंदीनंतर काही प्रमाणात शेतकरी सावरत असतानाच शेतमालाचे भाव कोसळले. हमी भाव मिळणे तर सोडाच, पण घाम गाळून पिकविलेला शेतमाल मातीमोल भावाने…