Category: शासन निर्णय

कृषीविधेयक शेतकऱ्याला तारणार की मारणार?

डॉ. आशिष लोहे, वरुड, अमरावती आत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला आणि त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील. अशी आशा वाटत असतानाच, “विदेशी व्यापार कायद्याचा”…

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : भुजबळ

मुंबई : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला आहे. त्याची निर्यात…

स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्याची निवड

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास मिळणार निधी पुणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता दुसर्‍या टप्प्यासाठी देखील पुणे जिल्ह्याची निवड महाराष्ट्र…

कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश पुणे : कोरोना नियंत्रणासंदर्भात वारंवार सुचना देऊनही त्यांचे पालन होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लेखी आदेश काढून त्यांचे कठोर पालन…

कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय खाटा व्यवस्थापन प्रणाली सुरू करा

पुणे : व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर महापालिकेने संबंधित व्यक्तीशी तात्काळ संपर्क साधावा. त्याच्या लक्षणांनुसार तात्काळ शासकीय किंवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

ऑक्सिजनसाठी विभागीय पुरवठा व संनियंत्रण समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अध्यक्ष पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांसाठी मागणी व आवश्यकतेनुसार…

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी, येथील व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर…

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार

गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.…

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे ९ वी पासपासून पुढे किंवा १० वी व १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मॅकेनिक, प्रॉडक्शन या…

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास…