Tag: Uddhav Thackeray

काय आहे महाओनियन?

शेतकऱ्यांच्या मालकीच्या मूल्यवर्धन साखळ्या किंवा व्हॅल्यू चेन म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाओनियन होय. ‘नाफेड’ आणि ‘महाएफपीसी’ यांचा भागिदारी प्रकल्प आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे साह्य मिळालेय. महाएफपीसीच्या संयोजनातून…

‘महाओनियन’ देशातील पहिला कांदा साठवणुक प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पांचे ई-लोकार्पण मुंबई : देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे, त्यासाठी राज्यभर साठवणूक…

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार

गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.…

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास…

आरेची सहाशे एकर जागा वनासाठी राखीव

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.…

“दार उघड उद्धवा दार उघड”

मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा पुणे : राज्यातील मंदिरे व देवस्थाने सुरू करण्याच्या मागणीसाठी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत विविध धार्मिक संस्था व संघटना, प्रमुख देवस्थानांच्या…

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या वनेतर उपक्रमांना परवानगी नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भुमिका मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही,…

शेतकऱ्यांच्या पिकांला हमखास भाव मिळावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रीतीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातुन काम करावे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल, यासाठी ज्या पिकांना…

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कामगारांचे हित जोपासणार ; चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य…