मक्यावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन
पुणे : राज्यात मका तसेच काही प्रमाणात ज्वारी, ऊस व कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा (फॉल अर्मीवर्म) प्रादुर्भाव होत आहे. चालू हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर देखील अल्प प्रमाणात काही…
पुणे : राज्यात मका तसेच काही प्रमाणात ज्वारी, ऊस व कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा (फॉल अर्मीवर्म) प्रादुर्भाव होत आहे. चालू हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर देखील अल्प प्रमाणात काही…
प्रशांत राठोड, डॉ. एस. एम. भोयर, डॉ. एस. डी. जाधव सोयाबीन या पिकाची मळणी केल्यानंतर पीकाचा अवशेष जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. जनावरांची संख्या कमी असलेल्या भागात मळणीनंतर अवशेष शेतातच…
प्रशांत राठोड, प्रतिक रामटेके हरभऱ्यासारखे पीक घेतल्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन खर्चात बचत तर करता येते. तसेच जमिनीची खालावत चाललेली सुपिकता जोपासणेही शक्य होते. रब्बी हंगामामघ्ये ओलीताची सोय नसलेल्या क्षेत्रावर…
राजेश डवरे मिरची या पिकावर सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणून फुलकिडीचा उल्लेख केला जातो. मिरचीवरील फुलकिडे फिक्कट पिवळ्या किंवा करड्या रंगाचे असून ते पाने खरडतात व त्यातून स्त्रवणारा रस…
महाराष्ट्र राज्यात १३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापासून सुमारे ११.५ दशलक्ष टन उत्पादन होते. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रापैकी आंबा २५.१३ टक्के, संत्री १४.९७ टक्के, काजू १२.४० टक्के…
राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी या कीडी संदर्भात कपाशी पिकात वेळोवेळी सर्वेक्षण करून जागरूक राहणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनी…
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात…
डॉ. अनिल दुरगुडे, गणेश साकोरे एकात्मिक अन्नद्रव्यें व्यवस्थापन म्हणजे ज्या प्रकारच्या स्रोतापासून अन्नद्रव्यें उपलब्ध होतात. (उदा. रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीची पिके, पीक पद्धती व व्दिदल…
शुभम दुरगुडे, डॉ अनिल दुरगुडे भारतामध्ये जवळपास २२८.८ दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ६९.४ टक्के आहे. राज्यामध्ये चुनखडीयुक्त जमिनींची समस्या अनेक शेतकऱ्यांना जाणवते. अशा जमिनीच्या…