Tag: स्वच्छ भारत अभियान

स्वच्छता अभियानाठी २९० कोटी ५४ लाखांचा आराखडा

अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्यासाठी (ओडीएफ प्लस) जिल्ह्याची निवड झाली आहे. या टप्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अधिक भर देण्यात येणार असून, शौचालय…

स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्याची निवड

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास मिळणार निधी पुणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता दुसर्‍या टप्प्यासाठी देखील पुणे जिल्ह्याची निवड महाराष्ट्र…