गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून या शेतकऱ्यांनाही लाभ द्या.
पुणे : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही कोविड – १९ चा शिरकाव झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा…