तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा
जनतेच्या समस्या सोडविणे, विकासकामे गतिमान करण्यासाठी निर्णय मुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे…