Category: पुणे

..तर वीज पुरवठा खंडित करता येणार नाही

महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना आदेश पुणे : कृषीपंप वीज जोडणी धोरण- २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांची सुधारीत थकबाकी रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या वीज बिलानुसार गोठविण्यात आली आहे. ज्या कृषी ग्राहकांने चालु…

“जीएसटी” विरोधात शुक्रवारी “भारत व्यापार बंद”

पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यात सातत्याने होणाऱ्या सुधारणा व्यावसायिक आणि कर सल्लागारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जीएसटी ही चांगली आणि सुलभ कर प्रणाली असेल असे अपेक्षित असताना ती तर…

पूना मर्चंट चेंबरला बाजार समिती प्रशासक देईना ‘भाव’

पालकमंत्री, पणनमंत्र्यांकडे करणार तक्रार पुणे : मार्केटयार्डातील भुसार विभागात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी दि पूना मचर्ंटस् चेंबरतर्फे वेळोवेळी प्रशासकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रशासक…

अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करा

मुंबई : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा…

फी वसुलीचा तगदा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

मुंबई : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य…

नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या घरकुलांची निर्मिती होणार

मुंबई : राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे, तसेच भुकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करु शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी…

फास्टॅगमुळे स्थानिकांना भुर्दंड

राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा पुणे : देशातील सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात स्थानिकांना सवलत असूनही स्वयंचलित यंत्रणेमुळे त्यांच्याकडून टोल वसुली होत आहे. याविरुध्द तातडीने कार्यवाही केली…

गडकोटांचे पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी

पुणे : शिवरायांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गडांचे जतन, संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण राखणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांनी येथे व्यक्त केले.…

कृषी विभागाच्या योजनासाठी निवड झाल्याचा संदेश आलाय मग हे कराच

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर त्याबाबतचे संदेश पाठविण्यात आले आहेत. निवड झाल्याचा संदेश मिळालेल्या…

अवकाळीचे ढग दूर होऊन गारठा वाढण्याची शक्यता

रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः…