पावसाने दडी दिलेल्या भागात खरीप पिकांची अशी घ्या काळजी
पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिके चांगली उगवून आली. मात्र जून आणि जूलै महिन्यात पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. पाण्याअभावी पेरलेली पीके आता करपून…