Category: शासन निर्णय

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून…

आरेची सहाशे एकर जागा वनासाठी राखीव

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.…

स्वदेशी झाडांच्या लागवड, संवर्धनाला चालना देणार

‘सह्याद्री वनराई’च्या मदतीने ‘घनवन’साठी विशेष प्रकल्प मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात ७५ विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर…

मोठ्या गावांच्या विकासासाठी “ग्रामोत्थान” योजना

अजित पवार ; “नगरोत्थान” योजनेच्या धर्तीवर राबविणार योजना २५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची रचना निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार…

पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार

प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांची माहिती मुंबई : राज्यात कार्यरत असणार्‍या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत असून सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पतसंस्था…

अतिरिक्त दूधापासून भुकटीची योजना ऑक्टोबरपर्यंत राबविणार

स्तनदा माता, बालकांच्या आहारात भुकटीचा समावेश मुंबई : टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेली अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

लालपरी पाच महिन्यांनंतर प्रवाशांच्या सेवेत

पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पुणे : तब्बल पाच महिन्यांनंतर लालपरी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातून सुटलेल्या ठाणे, दादर, बोरिवली, कोल्हापूर, सांगली, सातारा,…

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या वनेतर उपक्रमांना परवानगी नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भुमिका मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही,…

शेतकऱ्यांच्या पिकांला हमखास भाव मिळावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रीतीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातुन काम करावे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल, यासाठी ज्या पिकांना…

एसटी महामंडळ पेट्रोल पंप सुरु करणार

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत…