राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…