Category: शासन निर्णय

कृषी विभागाच्या योजनासाठी निवड झाल्याचा संदेश आलाय मग हे कराच

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर त्याबाबतचे संदेश पाठविण्यात आले आहेत. निवड झाल्याचा संदेश मिळालेल्या…

अवकाळीचे ढग दूर होऊन गारठा वाढण्याची शक्यता

रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः…

कोरोना चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळा

स्पाईस हेल्थच्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना चाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात फिरत्या प्रयोग शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

बारा लीटर दूध देणारी सानेन शेळी करणार धवलक्रांती

अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी पथदर्थी प्रकल्प राबविणार मुंबई : भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आज सर्वोच्च उत्पादन देणारी बनली आहे. याच धर्तीवर राज्यात १२ लीटर…

गावोगावच्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास…

हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास कारवाई

साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा पुणे : साखर कारखान्याने स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री होणार नाही. ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी,…

तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा

जनतेच्या समस्या सोडविणे, विकासकामे गतिमान करण्यासाठी निर्णय मुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे…

संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्तीची संधी

तालुकास्तरावर दर आठवड्याला शिबाराचे आयोजन करण्याचे आदेश पुणे : राज्यात संगणकीकृत सातबाऱ्यांचे काम अंतिम टप्पात पोचले आहे. मात्र अजूनही काही सातबाराच्या नोंदीमध्ये चुका आणि तृटी असल्याच्या तक्रारी नगरिकांकडून केल्या जात…

बोगस कांदा बियाणे प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस कांदा बियाणे विक्रीची कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी दखल घेतली आहे. बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे…

गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण

गावठाण जमाबंदी प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महसूल व भूमि…